मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोेकल रेल्वेच्या प्रवासावर मुंब्रा येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. साहजिकच मुंबईकरांच्याही लोकल रेल्वे यंत्रणेकडून सुधारणेच्या प्रचंड अपेक्षा आहेत. पण, मागील ११ वर्षांत मुंबई लोकलच्या सेवेमध्ये निश्चितच काही सकारात्मक बदल झाले आहेत.
Vishwas Pathak, a multifaceted personality with hands-on experience in the private and public sector, serving on the boards of various companies in verticals such as
दरवेळी वीजदरात वाढ करण्यासाठी महावितरण याचिका दाखल करते, परंतु यावेळी प्रथमच आम्हाला वीजदर कमी करू द्या म्हणून याचिका दाखल झाली आहे.
‘इदं न मम, राष्ट्राय स्वाहा’ अर्थात माझे काही नाही, राष्ट्र यज्ञात सर्वकाही स्वाहा... आपण हाती घेतलेले कार्य हे राष्ट्राच्या हितासाठी आहे, ते कोण्या व्यक्तीच्या महती कथनासाठी नाही याची खात्री असेल, तरच संघ स्वयंसेवक मनोभावे त्यामध्ये उतरतो.
आज युक्रेन आणि रशिया या युद्ध सुरू असणाऱ्या देशांचे प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे एक मध्यस्थ म्हणून पाहतात. पूर्वी अमेरिका, रशिया वा चीनचे राष्ट्राध्यक्ष दोन देशांमधील तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थी पडायचे. पण आता मोदींनी ती प्रतिमा निर्माण केली आहे. यावरूनही भारताचे महत्त्वपूर्ण स्थान अधोरेखित होते. हे सगळे यश मोदींचा स्पष्ट, निखळ दृष्टिकोन आणि कल्पना तसेच ध्येयातील स्पष्टता दर्शवते.
अचूक शुल्क आकारणी, वीजवापराची माहिती नियमितपणे मिळणे आणि खर्चावर नियंत्रण ठेवण्याची सुविधा यामुळे विजेचे स्मार्ट मीटर किंवा प्रीपेड मीटर हे ग्राहकांसाठी वरदानच ठरणार आहेत. प्रीपेड मीटरमुळे वीज बिल वाढेल, हा निव्वळ अपप्रचार आहे...
ज्या पक्षांच्या विरोधात निवडणूक लढविली त्यांच्याशीच हातमिळवणी केली, याची फळे उद्धव ठाकरे यांना भोगावी लागणारच... विधानसभा अध्यक्षांचा निर्णय ते चुकीचा ठरवू शकत नाहीत, त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडूनच निर्णय होणे आवश्यक आहे....
The only agenda of this alliance is to ensure creation of nuisance amidst performing and glorious India under the efficient leadership of Hon'ble PM Shri Narendra Modi Ji.
The Law Commission of India on June 14 appealed to the people of India to submit their comments on the implementation of the Uniform Civil Code (UCC) in the following 30 days. Since then, the burning issue of the UCC has been into the crucial talks of soc
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समान नागरी कायद्यामुळे हिंदूंना त्रास होणार असल्याचे सांगितले असून त्यांचे हे वक्तव्य घटनासमितीत समान नागरी कायद्याच्या मार्गदर्शक तत्त्वाला विरोध करणाऱ्या मुस्लिम लीगच्या नेत्याप्रमाणेच आहे. देशहिताच्या महत्त्वाच्या विष
भाजपने एखाद्या विषयाचा आग्रह धरला की, त्याला विरोधच करायचा, असे लेफ्ट लिबरल बिरादरीचे धोरण आहे. मूळ विषय समजून न घेता, त्याबद्दल सोईस्कर गैरसमजही पसरविले जातात. त्यामुळे समान नागरी कायदा करायचा म्हणजे काय करायचे, या बाबतीत संविधान काय म्हणते आणि सर्वोच्च
With the reflection of his clean image in the political and public circle, Devendra Fadnavis is a name which has become a household phenomenon in the state for his honesty and development-led image. While Prime Minister Narendra Modi is leading the nation
The seventh decade of Independent India has echoed what was said long ago, "21st century will be India's century". The grand endeavour of Making Bharat a “Vishwa Guru” no longer seems to be only a grand endeavour, but the tra
Never miss a thing & stay updated with all the latest news around the world!